Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी
Farmer Protest: बोगस आणि निकृष्ट खते, कीटकनाशकांमुळे आंबा आणि काजू शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी संबंधित औषध कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.