Balasaheb Thorat Statement : केंद्र सरकारने सहकारी साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करण्यास सांगितले. मात्र आता सरकारच इथेनॉल खरेदी करत नसल्याने कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. इथेनॉलची खरेदी करण्याची जबाबदारी सरकारची आहे.
Maharashtra sugar industry and ethanol procurement update