Elephant Attack Deaths: चंद्रपूर, गडचिरोलीत ३०-३२ हत्तींचा धुमाकूळ, ४ मृत्यू, शेतीचं नुकसान, विशेष कृती दल स्थापनेची वडेट्टीवारांची मागणी
Vijay Wadettiwar: चंद्रपूर-गडचिरोलीत हत्ती–मानव संघर्ष तीव्र झाला आहे. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला असून, शेतपिकांचे मोठे नुकसान झाल्याचे विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले.
Vijay Wadettiwar On Human Elephant Conflict Issue.(Agrowon)