Agriculture Water Crisis: जलसंकटाच्या तीव्रतेत यंदा ३३ टक्क्यांनी वाढ
Dam Water Storage: पावसाळ्यातील दोन महिने संपत आले तरी प्रकल्पांत पाणीसाठ्याची आवक झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.