Dharashiv Implements ₹13.39 Crore Plan to Combat Summer Water ShortageAgrowon
ॲग्रो विशेष
Rural Water Supply Plan: गावे, वाड्या-वस्त्यांना उन्हाळा होणार सुसह्य
Water Management: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १३ कोटी ३९ लाख ३९ हजार रुपयांचा टंचाई आराखडा सादर केला आहे.

