Dharashiv Crop Damage: धाराशिव जिल्ह्यात ८५ टक्के पिकांचे नुकसान

Rain Deficit Issue: धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. १ जून ते १४ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरीच्या अवघा ५१.५१ टक्के पाऊस झाला असून, तब्बल ४८.४९ टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे.
Eighty-five percent crops damaged in Dharashiv
Dharashiv farmers face severe crop lossesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com