Devendra Fadnavis: नर्मदा प्रकल्पाचा वाद मिटला, महाराष्ट्राला १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
Narmada Water Dispute: नर्मदा प्रकल्पाशी संबंधित अनेक वर्षांचा वाद मिटला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. यामुळे महाराष्ट्राच्या हिस्स्याचे १० टीएमसी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.