Agricultural Issues: ‘‘महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत एकसमान निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. केवळ नाशिकपुरता निर्णय घेणे म्हणजे शासनाचा शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे,’’ असा आरोप ॲड. पांडुरंग औताडे यांनी केला.
Demand for uniform onion farmer policy in MaharashtraAgrowon