Farmers Demands: राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातच मृत कर्जदार शेतकऱ्यांची थकीत कर्जखाती त्यांच्या वारसांच्या नावे वर्ग करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे.
Farm Loan Waiver Implementation Unclear; Concerns Over Loans Being Transferred to HeirsAgrowon