Water Crisis: दौंड येथे पाण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष वाढताना दिसत आहे. प्रशासनाला वारंवार मागणी करूनदेखील कालव्याला पाणी सोडत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. २०) आक्रमक भूमिका घेतली.
Farmers protest for canal water supply in MaharashtraAgrowon