Farmers Demand: पीक विम्यातील ‘ट्रिगर’ काढून पाठीत खंजीर खुपसला
Crop Insurance Compensation Issues: केंद्र सरकारने पीक विम्यातील महत्वाचे ट्रिगर (निकष) काढून शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे.
Farmers Oppose Removal of Crop Insurance Trigger ClausesAgrowon