Crop Insurance Fraud: कृषी अधिकारी- विमा कंपन्यांचे साटेलोटे? परभणीतील शेतकऱ्यांचे ४० कोटींचे नुकसान
Parbhani Farmers: कृषी अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या कथित साटेलोट्यामुळे परभणीतील शेतकऱ्यांचे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Crop Insurance Fraud- वसमतचे आमदार चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या नवघरे आणि मुर्तिजापूरचे आमदार हरीष पिंपळे यांनी विधानसभेत पीक विम्याचा मुद्दा उपस्थित केला. (Agrowon)