Crop Insurance: सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजनुसार शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा
Soybean Farmers Loss: खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी, सततचा पाऊस, नद्यांच्या पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांना अपेक्षित पीक विमा मिळालेला नाही.
Farmers Demand Crop Insurance as per Government PackageAgrowon