Vanrai BandharaAgrowon
ॲग्रो विशेष
Vanrai Bandhara: विद्यार्थ्यांकडून वनराई बंधाऱ्याचे बांधकाम
water shortage: पाणी हे जीवनातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून, वाढती लोकसंख्या, जागतिक तापमानवाढ, बदलते हवामान आणि अनियंत्रित पाण्याचा वापर यामुळे सध्या अनेक भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.

