Devendra Fadnavis: साखर कारखाने आणि कांदा प्रश्नी शिष्टमंडळ केंद्राकडे नेणार- मुख्यमंत्री फडणवीस
Sugar Industry Crisis: साखर कारखान्यांसमोर अडचणींवर उपाययोजना सुचविण्यासाठी सचिवस्तरीय समिती तयार केली आहे. या समितीला यावेळच्या हंगामापुढे काय अडचणी आहेत?. याचा आढावा घेण्यास सांगितले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.