Political Criticism: मुख्यमंत्र्यांनी एक दिवस बुलेट चालवून लोकांना मूर्खात काढले: रघुनाथदादा पाटील
Raghunathdada Patil Statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एक दिवस बुलेटने प्रवास केल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार नाही. काटकसरीच्या या नाटकातून मुख्यमंत्र्यांनी लोकांना मूर्ख बनविले. आर्थिक संकटाचे मूळ आखाती युद्धात नसून भांडवलशहांचे पोषण, शेतकरीविरोधी धोरणे, भ्रष्टाचार, शेतीमाल निर्यातबंदीमध्ये आहे.
Raghunathdada Patil criticizes Chief Minister over Bullet Ride publicity stuntAgrowon