Rain Deficit Issue: पावसाने दडी मारल्याने जीव टांगणीला

Dam Water Crisis: एकीकडे पावसाने दीड महिन्यांपासून दडी मारल्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, तर दुसरीकडे चासकमान धरणाचे पाणी अद्यापही गुनाट, निमोणे, निर्वी आदी टेलच्या गावांत आले नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
Maharashtra farmers facing water crisis due to weak monsoon
Farmers waiting for Chaskaman Dam waterAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com