Rain Deficit Issue: पावसाने दडी मारल्याने जीव टांगणीला
Dam Water Crisis: एकीकडे पावसाने दीड महिन्यांपासून दडी मारल्यामुळे निर्माण झालेली पाणीटंचाई, तर दुसरीकडे चासकमान धरणाचे पाणी अद्यापही गुनाट, निमोणे, निर्वी आदी टेलच्या गावांत आले नसल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.