Chandur Bazar Drought : कोरड्या दुष्काळाच्या छायेत चांदूरबाजारचा बळीराजा

Maharashtra Monsoon : अमरावती पावसाने दीर्घ खंड दिल्याने चांदूरबाजार तालुक्यातील खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, कापूस आणि तुरीची पिके कोमेजू लागली असून, विहिरींच्या पाणीपातळीतही घट झाली आहे.
Chandur Bazar Drought
Kharif crop damage assessment in Chandur Bazar regionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com