Paddy Crop Damage: भोरमध्ये अतिवृष्टीमुळे भात पिकाचे नुकसान

Farmer Crisis: भोर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे व शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यात तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी, वेळवंड, भूतोंडे आणि महुडे खोऱ्यातील भात पिके आणि तालींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
Bhor Maharashtra heavy rain agriculture damage
Heavy rain damages paddy crop in BhorAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com