Paddy Crop Loss: सततच्या पावसाने भात पिकाचे नुकसान

Farmer Crisis: रोजच पडत असलेल्या पावसाने काढणी लांबत असून, हातातोंडाशी आलेला घास पावसाच्या लहरीपणामुळे हिरावून जात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. त्यामुळे पाऊस संपण्याची वाट पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
Paddy Crop Damage
Paddy Crop DamageAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com