Water Scarcity: भंडारा जिल्ह्यातील ५५ गावांना टंचाईच्या झळा
Rural Water Crisis: भंडारा जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरी १३५ टक्के पावसाची नोंद होऊनही यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली असून तब्बल ५५ गावे टंचाईग्रस्त ठरली आहेत.
55 Villages Face Water Scarcity in Bhandara Despite Good RainfallAgrowon