Agriculture Water Scarcity: पाणीटंचाईने बारामतीतील अडीच हजार एकर क्षेत्र संकटात
Farmers Issues: निरा डावा कालव्याचे पाण्याचे आवर्तन अचानक बंद झाल्याने बारामती तालुक्यातील २४ फाटा परिसरातील सुमारे अडीच हजार एकर सिंचन क्षेत्र पाण्यापासून वंचित राहिले आहे.
Water Scarcity Threatens 2,500 Acres of Farmland in BaramatiAgrowon