Agriculture Crisis: नैसर्गिक आपत्तीमुळे २४ गावांतील तब्बल एक हजार ४१७ शेतकऱ्यांच्या ८५० हेक्टर क्षेत्रावरील केळीचे पीक जमीनदोस्त झाले. यात अंदाजित ८५ ते ९० लाखांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला.
Unseasonal Rain Damages Banana Crop in Mudkhed TalukaAgrowon