Crop Damage Compensation : ऑगस्टमधील नुकसानभरपाईपोटी सरकारकडे ३ कोटी रुपयांची मागणी
Heavy Rain Crop Loss : ऑगस्ट महिन्यात जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ४० गावांमधील ४ हजार १४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यामध्ये ७,१०८ शेतकरी बाधित झाले आहेत.