Bhavantar Yojana: महाराष्ट्रातही भावांतर योजना लागू करा
MP Ashok Chavan: शेतकऱ्यांच्या हितासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही भावांतर योजना लागू करावी, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी नुकतीच राज्यसभेत केली. केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चेत ते बोलत होते.