Water Scarcity: अमरावतीतील ५४५ गावांना बसणार पाणीटंचाईचे चटके
Drinking Water Issue: अमरावती जिल्ह्यात यंदा सरासरी १०२ टक्के पर्जन्यमान नोंदवूनही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे सावट गडद झाले असून, तब्बल ५४५ गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
545 Villages in Amravati Face Water Scarcity ThreatAgrowon