Rain Deficit: पावसाअभावी अमरावतीतील सहा लाख हेक्टरवरील खरीप संकटात

Monsoon Delay Issue: जुलै महिन्यात पावसाने मोठा खंड दिल्याने अमरावती जिल्ह्यातील खरीप हंगाम अडचणीत आला आहे. जिल्ह्यात सुमारे ५.८९ लाख हेक्टरवरील पिके सध्या पावसाच्या प्रतीक्षेत असून, ९९ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावर अद्याप पेरणी झालेली नाही.
Vidarbha farmers facing rainfall shortage
Rain deficit threatens kharif crops in AmravatiAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com