Agriculture Crisis: उत्तर महाराष्ट्रातील शेती संकटात
Farmer Issue: पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती, ‘रेड सी’मधील संकट आणि पूर्वमोसमी पावसाचा उत्तर महाराष्ट्रातील कृषी अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, बळीराजा तिहेरी संकटात सापडला आहे.
Impact of Red Sea crisis on Indian agricultureAgrowon