sandeep Shirguppe
आंब्याच्या पानामुळे किडनी स्टोनची समस्या दूर होते. यामुळे किडनी देखील हेल्दी राहते.
पोटाच्या आजारात आंब्याची पानं गरम पाण्यात टाकून ठेवा आणि सकाळी यातले पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.
रोज सकाळी एक चमचा आंब्याची पानाचं सेवन केल्यानं ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहतं.
आंब्याच्या पानात फायबर, पेक्टिन आणि व्हिटामिन सीचं प्रमाण जास्त असते यामुळे कोलेस्ट्रॉलचा त्रास कमी होतो.
आंब्याची पानं दमा सारखा आजारावर सुद्धा कंट्रोल करण्यासाठी काम करते. काढा बनवून त्यात थोडंस मध मिसळून पिऊ शकता
आंब्याचे सेवन केल्याने इतर शारीरिक कार्यांवर परिणाम न होता रक्तदाब पातळी कमी होऊ शकते.
आंब्याच्या पानांमध्ये प्रथिने, लोह, कॅल्शियम असल्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते.
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्याने सर्दी आणि फ्लू सारख्या रोगांना थांबवण्याची ताकद असते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.