Swarali Pawar
यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने योग्य नियोजन गरजेचे आहे. योग्य कंद आणि वाण निवडल्यास केळीचे पीक चांगले टिकू शकते.
पावसाचा खंड सहन करणाऱ्या जातींची निवड फायदेशीर ठरते. यामुळे कमी पाण्यातही बागेची वाढ स्थिर राहते.
लवकर परिपक्व होणाऱ्या जातींवर पाण्याचा ताण कमी पडतो. साधारण वाणांपेक्षा लवकर तयार होणारे वाण निवडावेत.
कमी उंचीच्या झाडांना पाण्याची गरज तुलनेने कमी असते. वादळ आणि वाऱ्यातही अशी झाडे अधिक चांगली टिकतात.
ढगाळ हवामानात केळीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून सिगाटोका रोगाला प्रतिकारक वाण निवडणे गरजेचे आहे.
कमी पाण्यात तज्ज्ञ कंद लागवडीला अधिक योग्य मानतात. कंद वातावरणाशी लवकर जुळवून घेत असल्याने टिकाव चांगला राहतो.
कंद ३ ते ४ महिन्यांचे आणि ४५० ते ७५० ग्रॅम वजनाचे असावेत. त्यांचा आकार उभट आणि नारळासारखा असणे फायदेशीर ठरते.
हा वाण कमी उंचीचा असून कमी पाण्यातही चांगला तग धरतो. सिगाटोका रोगाला प्रतिकारक असल्याने उत्पादन स्थिर मिळते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.