Aslam Abdul Shanedivan
अन्न पचले नाही तर अपचण, अनियंत्रीत वजन आणि इतर अनेक समस्या उद्भवतात
अशावेळी रोज १ चमचा तूप आणि चिमूटभर काळी मिरी खाल्ल्याने शरीरातील चयापचय क्रियेला गती मिळते.
यामुळे वजन नियंत्रणात राहतेच. तसेच शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते.
तूप आणि काळी मिरी या दोन्हीमधील अँटिऑक्सिडंट गुणधर्म आणि काळी मिरीतील पाइपरिन मानसिक तणाव दूर करण्यास मदत करतो.
याशिवाय तुपात सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखे हार्मोन्स वाढवण्याचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे मूड सुधारतो.
१ चमचा तूप आणि एक चिमूटभर काळी मिरी रोज सेवन केल्याने दीर्घकाळ झोपेची समस्या दूर होते.
आणि काळी मिरी यांचे सेवन करणे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.