Mahesh Gaikwad
देशभरात उन्हाळा संपून मॉन्सूनच्या सरींचे आगमन व्हायला लागेल आहे. पण देशातील काही भागामध्ये अजूनही सुर्य आग ओकत आहे.
आग ओकणाऱ्या सुर्याच्या उष्णतेमुळे स्वत:ला डिहायड्रेटशनपासून वाचविण्यासाठी नारळ पाणी बेस्ट बेस्ट पर्याय आहे.
केवळ नारळच नाही, तर त्याच्या झाडाचेही अनेक फायदे असल्याने नारळाला कल्पतरू असेही म्हटले जाते.
नारळाचे पाणी फक्त उन्हाळ्यातच नाही तर कोणत्याही मोसमामध्ये दररोज प्यायल्याने आरोग्यासाठी फायदेशीर असते.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला तजेलदार ठेवण्यासाठी नारळ पाणी बेस्ट ऑप्शन आहे.
नारळाच्या पाण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. नारळाच्या पाण्यात सोडिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअमसारखे इलेक्ट्रोलाईट्स असतात.
नारळ पाणी प्यायल्याने त्वरित उर्जा मिळते आणि कमजोरी आणि थकवा दूर होतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.