Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्रानुसार भारतातील १२ ज्योतिर्लिंगांचा संबंध मानवी जीवनातील १२ राशींशी जोडला गेला आहे.
आपल्या राशीशी संबंधित ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याने ग्रहांचे दोष कमी होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते अशी श्रद्धा आहे.
मेष (रामेश्वरम तामिळनाडू) वैवाहिक सौख्य आणि मानसिक शांतीसाठी आणि तर वृषभ (सोमनाथ) गुजरातस्थिरता आणि जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी जावं.
मिथुन (नागेश्वर) गुजरात नकारात्मकता दूर होऊन स्पष्ट निर्णयक्षमता वाढते तर कर्क (ओंकारेश्वर) मध्य प्रदेशमनाची एकाग्रता आणि आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीसाठी जावं.
सिंह (वैद्यनाथ) झारखंड उत्तम आरोग्य आणि चैतन्य मिळवण्यासाठी तर कन्या (मल्लिकार्जुन) आंध्र प्रदेशबौद्धिक प्रगती आणि यश मिळवण्यासाठी जावं.
तूळ (महाकालेश्वर) मध्य प्रदेशसंकटांपासून संरक्षण आणि जीवनात संतुलन राखण्यासाठी तर वृश्चिक (घृष्णेश्वर) महाराष्ट्रआव्हानांवर मात करण्यासाठी आणि प्रगतीसाठी जावं.
धनु (काशी विश्वनाथ) उत्तर प्रदेशमोक्ष प्राप्ती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तर मकर (भीमाशंकर) महाराष्ट्रधैर्य, शौर्य आणि कार्यातील सिद्धीसाठी जावं