Anuradha Vipat
भारतीय संविधान कलम 14 नुसार महिलांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार आहे
1950 मध्ये भारतीय संविधानाने महिलांना मतदानाचा अधिकार दिला
शासनाने महिलांसाठी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.
महिलांसाठी आरोग्य सेवा आणि कुटुंब कल्याण योजनांची अंमलबजावणी ज्यामुळे महिलांची जीवनशैली सुधारली
महिलांवरील अन्याय, अत्याचार आणि भेदभावाला आळा घालण्यासाठी कायदे आणि योजना
स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानाने महिलांना अनेक मूलभूत अधिकार दिले आहेत
या कायद्याने महिलांच्या विवाहाचे वय निश्चित केले, तसेच घटस्फोट आणि पोटगीचे अधिकार दिले.