Team Agrowon
येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणेची शक्यता आहे.
सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रक्कम वाढ केली जाऊ शकते.
येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणूका लागण्याची शक्यता आहे.
तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प देखील १ फेब्रुवारीला मांडणार आहेत.
या अर्थसंकल्पात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
तर प्रमुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे.