Ganesh Visarjan Story : गणपती विसर्जन पाण्यात का केलं जात? काय आहे त्यामागील कथा

Anuradha Vipat

कथा

गणपतीचे पाण्यात विसर्जन करण्यामागे वेद व्यासांची कथा आहे

Ganesh Visarjan Story | agrowon

महाभारत

वेद व्यासांनी महाभारत लिहित असताना गणपतीच्या शरीराला थंड करण्यासाठी पाण्यात बुडवले होते

Ganesh Visarjan Story | agrowon

प्रथा

यानंतर १० दिवसांच्या गणपती पूजेनंतर मूर्ती पाण्यात विसर्जित करण्याची प्रथा सुरू झाली. 

Ganesh Visarjan Story | Agrowon

निवासस्थानी

गणपतीला जलतत्त्वांचा अधिपती मानले जाते त्यामुळे तो आपल्या निवासस्थानी परत जातो

Ganesh Visarjan Story | agrowon

निरोप

१० दिवसांच्या पूजेनंतर भक्त गणपतीला निरोप देतात 

Ganesh Visarjan Story | agrowon

विसर्जित

गणपती कैलास पर्वतावर परत जाण्याचे प्रतीक म्हणून गणपती मूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. 

Ganesh Visarjan Story | agrowon

अडथळे

गणपती विसर्जनामुळे घरातील अडथळे दूर होतात

Ganesh Visarjan Story | agrowon

Gauri Visarjan Puja : गौरी विसर्जनासाठी कोणकोणते साहित्य लागते?

Gauri Visarjan Puja | agrowon
येथे क्लिक करा