sandeep Shirguppe
एक महिनाभर गव्हाची चपाती खाल्ली नाही तर त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो?
शुगर नियंत्रण
आहारातून गहू पूर्णपणे काढून टाकला तर ब्लड शुगर लेवल स्थिर होऊ शकतं.
गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असतं. याच्या सेवनाने आतड्यांसंबंधी अडथळे कमी वाढू शकतात.
आहारात गव्हाचा समावेश नसेल तर कॅलरीजचं प्रमाण कमी होतं यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
गव्हाच्या सेवनाने सेलिआकच्या समस्येचा धोका वाढतो. हा एक स्वयंप्रतिकार रोग असून अनुवांशिकदृष्ट्या हा वाढत जातो.
सकाळ माध्यम समुहाचा तुम्हाला माहिती देण्याचा उद्देश आहे. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही.