Aslam Abdul Shanedivan
उन्हाच्या झळा
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यातच उन्हाच्या झळा बसत आहेत.
उन्हाचा जोर वाढल्याने सतत तहान लागण्याचे प्रमाण वाढले असून लोकांचा थंड पाणी किंवा इतर थंड पेयांकडे कल झूकत आहे
मात्र अति थंड हे उन्हाळ्यात आरोग्यास हानीकारक असून शरिरासाठी माठातील पाणी उपयुक्त असते
माठ पाण्याच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम करत नाही. तसेच पाण्यातली सगळे मिनरल्स कायम राहतात.
माठातले पाणी हे व्हिटॅमिन बी आणि सी यांचा समृद्ध स्रोत असते असे तज्ज्ञ सांगतात.
माठातल्या पाण्याने शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढून मेंदू आणि पचनसंस्था चांगली राहते.
रिव्हर्स ऑस्मॉसिस अर्थात आरओ प्रक्रियेत पाणी शुद्ध करण्याचे काम माठातं चांगल्या प्रकारे होते. यामुळे लोहाची कमतरता दूर होते.