Anuradha Vipat
आरोग्य उत्तम राखण्यासाठी 'पांढरे विष' समजले जाणारे हे ५ पदार्थ आहारात कमी करणे किंवा बंद करणे फायदेशीर ठरते.
साखरेमुळे रक्तातील साखर वाढते आणि मधुमेहाचा धोका वाढतो. यामुळे वजन वाढते.
अति मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयावर ताण येतो.
मैद्यात फायबर नसते, ज्यामुळे पचनाच्या समस्या, बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा वाढतो.
पॉलिश केलेल्या तांदळातून पोषक तत्वे निघून जातात. यामुळे रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढते
यात मोठ्या प्रमाणात मैदा आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज असतात, जे पचनसंस्थेसाठी घातक ठरू शकतात
जास्त प्रक्रिया केलेले दूध किंवा बटर आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.