Aslam Abdul Shanedivan
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने शनिवारी इतिहास रचला
महेंद्रसिंग धोनीनंतर रोहित शर्माच्या टीमने तब्बल १७ वर्षांनंतर टीमने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले
भारतीय संघाने शनिवारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले
भारतीय संघाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी सरशी मिळवत अंतिम सामन्यात जेतेपद काबिज केले
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विराटने ५९ चेंडूंत ७६ धावांची दमदार फलंदाजी केली
त्यामुळे भारतीय संघाने २० षटकांत ७ बाद १७६ धावांपर्यंत मजल मारली.
तर जसप्रीत बुमरासह इतर वेगवान गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला २० षटकांत ८ बाद १६९ धावांत रोखले.