Anuradha Vipat
उन्हाळ्यात काही विशिष्ट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता वाढून डिहायड्रेशन, पित्त किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
जास्त तिखट, लवंग, मिरी आणि मसाल्यांचे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात.
यामध्ये असलेल्या 'कॅफिन'मुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
समोसे, वडापाव किंवा तेलकट पदार्थ पचायला जड असतात.
लोणची, पापड किंवा खारवलेले पदार्थ शरीरातील पाणी शोषून घेतात.
आंबा , अननस किंवा पपई यांसारखी उष्ण प्रकृतीची फळे अति प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील उष्णता वाढू शकते.
अंडी, चिकन किंवा मटण पचायला जास्त वेळ घेतात आणि शरीराचे तापमान वाढवतात.