Anuradha Vipat
सतत गोड किंवा साखर खाण्याची तीव्र इच्छा होणे त्यामागे आरोग्याशी संबंधित अनेक महत्त्वाची कारणे असू शकतात.
जेव्हा शरीराला पुरेशी ऊर्जा मिळत नाही किंवा मेंदूतील रसायनांचे संतुलन बिघडते, तेव्हा शरीर साखरेची मागणी करते.
रक्तातील साखर कमी झाल्यावर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी पुन्हा गोड खाण्याची तीव्र मागणी करते.
शरीरात मॅग्नेशियम , क्रोमियम , झिंक किंवा कॅल्शियम यांसारख्या खनिजांची कमतरता असल्यास सतत गोड खावेसे वाटते.
जर तुमच्या जेवणामध्ये प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण कमी असेल गोड खाण्याची क्रेव्हिंग सुरू होते.
आपल्या आतड्यात चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन असते. जेव्हा आपण जास्त गोड खातो.
थकवा घालवण्यासाठी मेंदू झटपट ऊर्जा देणाऱ्या साखरेची निवड करतो.