Banana Health Tips: थांबा! केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणं टाळा, जाणून घ्या कारणं

Roshan Talape

तुम्हीही ही चूक करता का?

बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पितात, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक असू शकते.

Do you make this mistake too? | Agrowon

शरीरातील प्रतिक्रिया काय असते?

केळी पचवायला शरीराला उष्णतेची गरज असते, पण पाणी प्यायल्याने ही प्रक्रिया थांबते.

What is the body's reaction? | Agrowon

आयुर्वेद काय सांगतो?

आयुर्वेदानुसार केळी खाल्ल्यानंतर पाणी पिल्यास कफ आणि वात दोष वाढतात, ज्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि अपचन होऊ शकते.

What does Ayurveda say? | Agrowon

अपचन आणि गॅसेसची समस्या

केळीत असलेले स्टार्च आणि फायबर्स हळू पचतात. अशावेळी पाणी प्यायल्याने पोट फुगते, ढेकरा येतात आणि अ‍ॅसिडिटी वाढते.

Indigestion and Gas Problems | Agrowon

कफ वाढण्याचा धोका

केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास घशात कफ साचतो, त्यामुळे सर्दी आणि खोकला होण्याची शक्यता वाढते.

Risk of Phlegm Buildup | Agrowon

ही लक्षणे झालीत तर सावध व्हा

पोट फुगणे, थकवा, अपचन आणि घशात खवखव ही लक्षणे तुमच्या अयोग्य सवयींचे संकेत असू शकतात.

Be Careful if these Symptoms Occur | Agrowon

योग्य वेळ कोणती?

पाणी प्यायचे असल्यास, केळी खाल्ल्यानंतर किमान ३० मिनिटे थांबणे योग्य ठरते.

What is the right time? | Agrowon

Alum Benefits: तुरटीची कमाल! आरोग्य, स्वच्छता आणि सौंदर्याचं एकाचवेळी समाधान

अधिक माहितीसाठी...