Anuradha Vipat
विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात.
यादिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना साताजन्मासाठी मिळतो.
या दिवशी भगवान सत्यनारायणाची कथा सांगणे आणि ब्राह्मण आणि गरीब आणि असहाय्य लोकांना दान करणे खूप शुभ मानले जाते .
या पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते
स्त्रियांनी या दिवशी उपवास करावा दुसऱ्या दिवशी सकाळी 10 नंतर सोडावा
वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला पूजा करून त्याला वस्त्र आणि फुलांनी सजवतात