Anuradha Vipat
पाणी पिण्यासाठी कोणता ग्लास वापरावा याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.
आयुर्वेदिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विविध प्रकारच्या ग्लासांचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे आहेत.
आयुर्वेदानुसार तांब्याच्या पत्रात साठवलेले पाणी पिणे सर्वोत्तम मानले जाते.
मातीच्या ग्लासातील पाणी प्यायल्याने घसा खराब होत नाही आणि चयापचय सुधारते.
काच कोणत्याही अन्नाशी किंवा पाण्याशी रासायनिक अभिक्रिया करत नाही. त्यामुळे पाणी पिण्यासाठी काच हा एक अतिशय सुरक्षित पर्याय आहे.
स्टील पाण्याशी अभिक्रिया करत नाही आणि ते अत्यंत टिकाऊ असते.
चांदी शरीराला थंडावा देते आणि डोकं शांत ठेवण्यास मदत करते.