Relationship Tips : अशा वाक्यांमुळे तुटू शकतं तुमचं नातं, हे वाक्य बोलणं टाळायचं

Anuradha Vipat

वाक्ये

कधीकधी रागाच्या भरात किंवा अनावधानाने बोललेली काही वाक्ये जोडीदाराच्या मनाला खोलवर जखम करू शकतात.

Relationship Tips | Agrowon

'नेहमी' आणि 'कधीच नाही'

'नेहमी' आणि 'कधीच नाही' यांसारखे शब्द जोडीदाराला वाटते की तुम्ही त्यांच्या चांगल्या प्रयत्नांची दखल घेत नाही आहात.

Relationship Tips | Agrowon

तुलना

जोडीदाराची तुलना तुमच्या भूतकाळातील व्यक्तीशी करणे हे कोणत्याही नात्यासाठी सर्वात घातक ठरू शकते.

Relationship Tips | Agrowon

संवाद बंद करणे

वाद झाल्यावर संवाद पूर्णपणे बंद करणे किंवा "तुला काय करायचं ते कर" असं म्हणून सोडून देणे नात्यात दुरावा निर्माण करते.

Relationship Tips | Agrowon

लग्न करून चूक 

मी तुझ्याशी लग्न करून चूक केली हे वाक्य जोडीदाराला खूप मानसिक त्रास देऊ शकते.

Relationship Tips | Agrowon

अपमान

जोडीदाराच्या कुटुंबाचा किंवा पालकांचा अपमान करणे नात्यात कडवटपणा आणते.

Relationship Tips | Agrowon

तुझी गरज नाही

माझ्या आयुष्यात तुझी गरज नाही हे वाक्य नात्याचा पाया कमकुवत करतं.

Relationship Tips | Agrowon

Men Financial Mistakes : प्रत्येक पुरुष करतो या चुका, म्हणून टिकत नाही त्यांच्याकडे पैसा

Men Financial Mistakes | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...