Puja Kalash : पुजेच्या वेळी पाण्याच्या कलशात कोणत्या गोष्टी असाव्यात?

Anuradha Vipat

महत्त्व

पुजेच्या वेळी पाण्याच्या कलशात ठेवल्या जाणाऱ्या वस्तूंचे महत्त्व धार्मिक आणि आध्यात्मिक आहे.

Puja Kalash | agrowon

वस्तू

आज आपण पुजेच्या वेळी पाण्याच्या कलशात कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत हे पाहूयात.

Puja Kalash | agrowon

पाणी

कलशात पुरेसे पाणी असावे, जेणेकरून त्यावर ठेवलेला नारळ भिजेल.

Puja Kalash | agrowon

सुपारी आणि अक्षता

पुजेसाठी सुपारी आणि तांदूळ आणि हळद यांचे मिश्रण जे पुजनात वापरले जाते.

Puja Kalash | agrowon

नाणे आणि तुळशीची पाने

पुजेमध्ये नाणी आणि तुळशीच्या पानांचा समावेश पुजेत असतो.

Puja Kalash | agrowon

आंब्याची पाने

कलश सजवण्यासाठी आणि त्यावर ठेवण्यासाठी आंब्याची पाने वापरतात. 

Puja Kalash | agrowon

हळद-कुंकू

कलशावर आणि नारळावर हळद-कुंकू लावले जाते. हे शुभतेचे प्रतीक आहे.

Puja Kalash | agrowon

Personal Finance Tips : 'या' सवयी माणसाला बनवतात कंगाल, तुम्हीही द्या आत्ताच सोडून

Money Saving Ideas | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...