Pradhan Mantri Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीक विमा योजनेचा ८ वर्षात २३ कोटी शेतकऱ्यांना लाभ

Aslam Abdul Shanedivan

शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

शेतकऱ्यांचे निसर्गाचा लहरीपणी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यासह विविध कारणांनी आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

पीएम पीक विमा योजना

शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून २०१६ मध्ये पीएम पीक विमा योजना सुरू करण्यात आली.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

योजनेंतर्गत आर्थिक सहाय्य

या योजनेंतर्गत, शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान किंवा अनपेक्षित घटनांमुळे होणारे नुकसानीपासून संरक्षण म्हणून आर्थिक सहाय्य दिले जाते.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

२३ कोटी शेतकऱ्यांना लाभ

या योजनेला आता ८ वर्ष होत असून यातून तब्बल २३ कोटी शेतकऱ्यांना १.५५ लाख कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात आले आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

नुकसान भरपाईचा लाभ

२३ कोटी शेतकऱ्यांना हा लाभ नुकसान भरपाईच्या स्वरूपात पीक विमा घेतल्यानंतर देण्यात आला आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय

मंत्रालयाच्या मते, ८ वर्षात या योजनेत तब्बल ५६.८० कोटी शेतकऱ्यांनी अर्ज केले होते. यापैकी २३.२२ कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे दावे प्राप्त झाले

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

विमा प्रीमियमचा हिस्सा

पीक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांनी प्रीमियमचा हिस्सा म्हणून अंदाजे ३१,१३९ कोटी रूपये भरले. तर शेतकऱ्यांना १.५५.९७७ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.

Pradhan Mantri Crop Insurance Scheme | Agrowon

Banana Beneficial for Health : रोज केळी खा आणि शरीर सदृढ बनवा

आणखी पाहा