sandeep Shirguppe
आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कडुलिंबाची चव कडू असली तरी, कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म आहेत.a
आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्याने शरीरातील अर्धे रोग नष्ट होतात.
कडुलिंबाची पाने सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.
कडुलिंबात शरीरातील रक्त पूर्णपणे शुद्ध करते. हे रक्तातील विषारी पदार्थ काढून रक्त डिटॉक्सिफाय करते.
कडुलिंबाचे पाणी सकाळी उठून रिकाम्या पोटी प्यायल्याने अॅसिडिटी आणि अपचनापासून आराम मिळतो.
कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असल्याचे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.
नेहमी ताज्या कडुलिंबाच्या पानांचा रस घ्या किंवा पाने सुकवून त्याचे चूर्ण करून पाण्यातून घ्या.
कडुलिंबाचे फायदे व्हावेत म्हणून तुम्ही एकाचवेळी जास्त पाने खाऊ नका. कृपया ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.