sandeep Shirguppe
निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली.
३८ लाख शेतकऱ्यांना पीएम संपदा योजनेचा लाभ, पीएम मत्स्य योजना ५५ लाख नवीन नोकऱ्या देणार असल्याची घोषणा
तेलबिया अभियान अंतर्गत मोहरी, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि भूईमूग आदि पिकांचा समावेश होता. त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला.
२ कोटी लखपती दीदींचे टार्गेट ३ कोटी करण्यात येत आहे. महिलांच्या विकासावर आपले सरकार विशेष लक्ष
२०४७ पर्यंत देश विकसित, ८० कोटी लोकांना मोफत रेशन देण्याची घोषणा, ७ लाखांच्या वार्षिक उत्पन्नावर कर भरावा लागणार नाही.
येत्या पाच वर्षात दोन कोटी घरे बांधली जाणार तसेच आयुष्मान भारत योजनेंतर्गत आरोग्य कवच अंगणवाडी सेविकांनाही लागू
सोलर योजनेतून 1 कोटी नागरिकांना मोफत वीज दिली जाणार, ९ ते १४ वर्षांच्या मुलींना गर्भाशय कॅन्सरची लस दिली जाणार
मत्स्य निर्यातीला प्रोत्साहन देणार, स्वावलंबनाला गती देण्यासाठी एक नवीन योजना सुरू करणार